मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वाध्याय उपक्रमात यशवंतनगर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा कृतिशील सहभाग

स्वाध्याय उपक्रमात यशवंतनगर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा कृतिशील सहभाग  ____________________________ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र वतीने आयोजित ऑनलाईन साप्ताहिक स्वाध्याय उपक्रमात यशवंतनगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी कृतीशील सहभाग घेऊन स्वाध्याय सोडवतात.यामुळे विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेचा पाया पक्का होण्यासाठी  मदत झाली आहे .आठवड्यातून एकदा शनिवारी हा ऑनलाईन साप्ताहिक स्वाध्याय येत असतो. यामध्ये भाषा ,गणित, विज्ञान या विषयांचा समावेश असतो. यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न देऊन त्यासाठी चार पर्याय दिलेले असतात. या चार पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर आहे त्या उत्तराचा पर्याय क्रमांकावर क्लिक करावे लागते .विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोरोना काळापासून म्हणजे नोव्हेंबर 2020 पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी स्वाध्याय उपक्रम सुरू केला तेव्हापासून यशवंतनगर शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती संजना चेमटे यांनी हा उपक्रम त्यांच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी यशस्वीपणे राबविला .कोरोनाकाळात सर्व विद्यार्थ्या...

बातमी

🇮🇳 *एस डब्ल्यु न्यूज* 🇮🇳 ----- - - - - -SWNEWS - - - - - ----- *निर्भिड निपःक्ष पत्रकारिता हीच जनतेची विश्वासार्हता* 💫✒️🚭++++++🚯✒️ *राज्याचे शिक्षणमंत्री , शिक्षण सचिव यांचे उपस्थितीत शिक्षिका संजना चेमटे यांचे वाचन उपक्रमाबद्दल सादरीकरण* एस डब्ल्यू न्यूज / नेटवर्क https://swnews.in/?p=6702 👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻 विशेष प्रतिनिधी : महेश चव्हाण

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी_प्रज्ञाशोध परीक्षेत यश

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथे भारत Talant सर्च प्रमाणपत्र वाटप करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

आज शाळा व्यवस्थापन समिती सभेत निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत चावडी वाचन, पायाभूत साक्षरता व गणन बाबत चर्चा

आज शाळा व्यवस्थापन समिती सभेत निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत चावडी वाचन, पायाभूत साक्षरता , गणन, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकास बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी शाळेतील विविध उपक्रमांचे अभिनंदन केले.

पर्यावरण संवर्धन उपक्रम

सध्या हवेचे तापमान वाढत आहे.हे जर असेच राहिले तर भविष्यकाळ किती अवघड असेल .हवेतील उष्णता कमी करण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन हा एक उपाय आहे.त्यासाठी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारभात झाडांची रोपे भेट देऊन प्रत्येकाने ही झाडे लावून संगोपन करणार असल्याचे सांगितले.

उन्हाळ्याच्या सुट्टीतही अभ्यास

उन्हाळा सुट्टीत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुढील इयत्तेची जुनी पुस्तके वाटप करण्यात आली. विद्यार्थी सुट्टीत पुढील वर्गातील विषयांचा अभ्यास करणार आहेत.